Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
राजकीयशिर्डी

माझी आजही कुस्ती खेडायची तय्यारी आहे जनतेने दिलेला कौल मान्य करून मतदारांचे आभार माजी खासदार सदाशिव

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे पार पडलेल्या हॉटेल शांती कमल येथील बैठकीत कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे व या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी व खासदारकीचा विजय बघीतला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली लोखंडे म्हणाले की

kamlakar


आपण या पराभवांना जराही खचलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिक केले आणि ह्यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचे काम करत राहाणार आहोत मी पडल्याचा दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला आहे

मी पदावर असलो कि नसलो तरी जनतेची सेवा करत राहाणार आहे या निवडणुकीत कोणतीही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचे सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button